सुयश विद्यालयाच्या बेकायदेशीर इमारतीविरोधात आमरण उपोषण

📌 सुयश विद्यालयाच्या बेकायदेशीर इमारतीविरोधात आमरण उपोषण बार्शी : सुयश विद्यालय (गट क्र. ७९९, बार्शी) येथील बेकायदेशीर इमारतीवर नगर परिषद प्रशासनाने अद्याप कारवाई न केल्यामुळे […]

📌 चारित्र्य पडताळणी अहवालाशिवाय शिक्षण सेवकांची नोकरी धोक्यात!

📌 चारित्र्य पडताळणी अहवालाशिवाय शिक्षण सेवकांची नोकरी धोक्यात!   | मुंबई : राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होऊन शिक्षण सेवक पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी […]

 चारित्र्य पडताळणी अहवालाशिवाय शिक्षण सेवकांची नोकरी धोक्यात!

  चारित्र्य पडताळणी अहवालाशिवाय शिक्षण सेवकांची नोकरी धोक्यात! मुंबई :राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होऊन शिक्षण सेवक पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी शासनाने कठोर भूमिका […]

भ्रष्ट दलाल वकिलांना उच्च न्यायालयाचा झटका – बॉम्बे बार असोसिएशनची नाचक्की

📰 भ्रष्ट दलाल वकिलांना उच्च न्यायालयाचा झटका – बॉम्बे बार असोसिएशनची नाचक्की ✍️ विशेष प्रतिनिधी मुंबई : मा. सरन्यायाधीशांच्या कठोर निर्णयामुळे ॲड. मिलिंद साठे व […]

🙌 ३० वर्षे आईची सेवा केलेल्या मुलाला न्याय – जिल्हाधिकाऱ्यांचा दिलासा

🙌 ३० वर्षे आईची सेवा केलेल्या मुलाला न्याय – जिल्हाधिकाऱ्यांचा दिलासा   सोलापूर : मुलगा सुनिल लिंगाप्पा कांबळे यांना त्यांच्या आईकडून मिळालेले बक्षीसपत्र पुन्हा कायम […]

पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे अनिवार्य – सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश

🚨 पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे अनिवार्य – सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश   🔹 सर्वसामान्य नागरिकांच्या मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी आणि पोलीस ठाण्यांतील पारदर्शक कारभारासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे […]

मोबाइलवर ग्रामपंचायतीचा हिशेब : ‘ई-ग्राम स्वराज’ अॅपमुळे पारदर्शक कारभार

मोबाइलवर ग्रामपंचायतीचा हिशेब : ‘ई-ग्राम स्वराज’ अॅपमुळे पारदर्शक कारभार   लोकमत न्यूज नेटवर्क | पनवेल   डिजिटल युगात ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ई-ग्राम […]

📰 दफ्तर दिरंगाई कायदा २००६ : सरकारी कामातील विलंबाला चाप शासनाचा महत्वाचा निर्णय नागरिकांसाठी दिलासा

📰 दफ्तर दिरंगाई कायदा २००६ : सरकारी कामातील विलंबाला चाप शासनाचा महत्वाचा निर्णय नागरिकांसाठी दिलासा     —   ✍️ विशेष प्रतिनिधी   मुंबई : […]

नागरिकच खरे मालक – लोकशाहीचा खरा अर्थ

🗳️ नागरिकच खरे मालक – लोकशाहीचा खरा अर्थ   भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांमुळे नागरिकच या देशाचे खरे मालक […]

गौरी-गणपतीत नकली मिठाईचे सावट; ग्राहकांनी घ्यावी खबरदारी

गौरी-गणपतीत नकली मिठाईचे सावट; ग्राहकांनी घ्यावी खबरदारी   बार्शी : गौरी-गणपतीच्या सणांमध्ये बाजारपेठेत खवा, मिठाई, दूध यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. मात्र या मागणीचा गैरफायदा […]