शाळांकडून गणवेश व पुस्तकांसाठी सक्तीला आळा; शिक्षण विभागाचे कडक निर्देश

  शाळांकडून गणवेश व पुस्तकांसाठी सक्तीला आळा; शिक्षण विभागाचे कडक निर्देश   राज्यातील विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पुस्तके किंवा इतर शैक्षणिक साहित्य ठराविक दुकानातूनच खरेदी करण्यास […]

स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना* –  *विद्यार्थी-पालक अपघात विमा

*स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना* – *विद्यार्थी-पालक अपघात विमा* मा. चंद्रकांत दादा पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून संचालक, उच्च शिक्षण, […]

टीसी नसतानाही शाळांना द्यावा लागणार प्रवेश; राज्य सरकारचा मोठा निर्णय

  टीसी नसतानाही शाळांना द्यावा लागणार प्रवेश; राज्य सरकारचा मोठा निर्णय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी शासनाचा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई : शाळा बदलताना दाखला प्रमाणपत्र […]

बार्शी तालुक्यात शालेय वाहनांची तपासणी मोहीम सुरू; नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईची तयारी

बार्शी तालुक्यात शालेय वाहनांची तपासणी मोहीम सुरू; नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईची तयारी बार्शी : प्रतिनिधी बार्शी तालुक्यातील विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या शालेय बस व वाहनांमध्ये महाराष्ट्र […]

सुयश विद्यालयाच्या बेकायदेशीर इमारतीविरोधात आमरण उपोषण

📌 सुयश विद्यालयाच्या बेकायदेशीर इमारतीविरोधात आमरण उपोषण बार्शी : सुयश विद्यालय (गट क्र. ७९९, बार्शी) येथील बेकायदेशीर इमारतीवर नगर परिषद प्रशासनाने अद्याप कारवाई न केल्यामुळे […]

📌 चारित्र्य पडताळणी अहवालाशिवाय शिक्षण सेवकांची नोकरी धोक्यात!

📌 चारित्र्य पडताळणी अहवालाशिवाय शिक्षण सेवकांची नोकरी धोक्यात!   | मुंबई : राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होऊन शिक्षण सेवक पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी […]

 चारित्र्य पडताळणी अहवालाशिवाय शिक्षण सेवकांची नोकरी धोक्यात!

  चारित्र्य पडताळणी अहवालाशिवाय शिक्षण सेवकांची नोकरी धोक्यात! मुंबई :राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होऊन शिक्षण सेवक पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी शासनाने कठोर भूमिका […]

शाळेत शिक्षक असूनही खासगी क्लासेस घेणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी

शाळेत शिक्षक असूनही खासगी क्लासेस घेणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी नाशिक : जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेले अनेक शिक्षक बाहेर खासगी शिकवणी घेत असून विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर फी […]

पत्रकार दिनाच्या निमित्ताने…!!!

आज पत्रकार दिन. महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेची मुहूर्तमेढ जर कोणी रोवली असेल तर ती बाळशास्त्री जांभेकर यांनी. कोणत्याही लोकशाहीवादी देशामध्ये पत्रकारितेला अन्यनसाधारण महत्व असते आणि त्यास कारणही […]

‘आवाज माझा’ — नव्या रूपात, नव्या दमात!

🙏 आपल्या मन:पूर्वक स्वागत आहे! ‘आवाज माझा’ – ज्याने तुमच्या प्रश्नांना, तुमच्या भागातील घडामोडींना, आणि जनतेच्या भावनांना आवाज दिला… तोच आवाज, आता नव्या स्वरूपात आणि […]